ब-याच जणांना चक्रवाढ शक्ती हा कठीण विषय वाटतो. पण तसे नाहीये. आम्ही आपल्याला तो सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.
असे समजा की एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली आहे. 10000 @ 8% प्रतिवर्ष ह्या दराने. वर्षाला रु. 800 व्याज मिळते आहे. पण जेव्हा मिळणारे व्याज हे पुन्हा त्याचं गुंतवणूकीमध्ये गुंतवले जाते तेव्हा मूळ गुंतवणुकीच्या रकमेमध्ये पुढच्या वर्षी ते जमा होते. 10000 रुपये आणि त्याबरोबरच ₹. 800 रकमेवर जमा होईल. म्हणजेच पुढच्या वर्षीची कमाई असेल ₹. 864. अशीच जेव्हा वर्ष पुढे जातात, दरवर्षी व्याज वाढत राहते आणि प्रत्येक वर्षी ती अतिरिक्त रक्कम गुंतवणुकीमध्ये पुन्हा गुंतवली जाते.
जर मिळणारा परतावा पुन्हा गुंतवत राहीले तर काही काळानंतर किती पैसे जमा होतील? आता बघूया.
गुंतवणूक: ₹ 1,00,000
परताव्याचा दर : 8% प्रतिवर्ष

वरील तक्ता आपल्यासाठी नमुनादाखल आहे. जर गुंतवणुक दिर्घकाळासाठी करत राहीले तर
अधिक वाचा